वसंत ऋतू आणि ऋतुसंधी
संक्रांतीचा सण झाला की दिवस मोठा होतो आणि थंडी कणाकणानं कमी होते आणि पुढे साधारण महिना सव्वा महिन्यात महाशिवरात्र झाली की ती पळून जाते असं आपल्या घरातील वयस्कर मंडळी त्यांच्या निरीक्षणावरून सांगतात, जे अगदी खरं आहे. आता बघा नं, फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरच किती गरम व्हायला लागलंय. रात्री आणि पहाटे थोडी थंडी पडतेय. त्यामुळे नक्की काय करावं असं confusion होतंय. W. A. वर त्यावर जोक्स यायलाही सुरुवात झालीय.
Leave a Reply